नगरसेवक रवींद्र भगत यांच्या पुढाकाराने कळंबोलीतील गरजूंना धन्याचे वाटप .
कळंबोली ; प्रतिनिधी
कळंबोलीतील नगरसेवक रवींद्र भगत यांच्या वतीने कळंबोलीतील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप घरपोच देण्यात येत आहे .
गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूचा वाढणार प्रादुर्भाव व त्यामुळे लागू झालेला लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य लोकांचे आतोनात हाल होताना दिसत आहेत त्यात काही दानशूर मंडळी पुढेयेऊन मदतीचा हाथ देत आहेत .
नगरसेवक रवींद्र भगत यांनी
गरजूंच्याहाकेला धाव दिली आहे .
जीवनावश्यक वस्तूं मध्ये
तांदूळ ,डाळी , तेल , कांदे , बटाटे , तिखट , मीठा सारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या समाविष्ट असलेल्या वस्तूंचे गठ्ठे करून
घरोघरी पोहोचवायला सुरवात केली आहे .
त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
कळंबोली ; प्रतिनिधी
कळंबोलीतील नगरसेवक रवींद्र भगत यांच्या वतीने कळंबोलीतील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप घरपोच देण्यात येत आहे .
गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूचा वाढणार प्रादुर्भाव व त्यामुळे लागू झालेला लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य लोकांचे आतोनात हाल होताना दिसत आहेत त्यात काही दानशूर मंडळी पुढेयेऊन मदतीचा हाथ देत आहेत .
नगरसेवक रवींद्र भगत यांनी
गरजूंच्याहाकेला धाव दिली आहे .
जीवनावश्यक वस्तूं मध्ये
तांदूळ ,डाळी , तेल , कांदे , बटाटे , तिखट , मीठा सारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या समाविष्ट असलेल्या वस्तूंचे गठ्ठे करून
घरोघरी पोहोचवायला सुरवात केली आहे .
त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.