मुंबईतील उत्तराखंड नागरिक घरी परतणार - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

मुंबईतील उत्तराखंड नागरिक घरी परतणार

मुंबईतील उत्तराखंड नागरिक घरी परतणार
 पनवेल : प्रतिनिधी

दोन महिन्या नंतर मुंबई मधील उत्तराखंड च्याप्रवासी लोकांना दिलासा मिळाला.  कुर्ला टिळकनगर स्टेशन वरून उत्तराखंड हरिद्वार साठी पहली ट्रेन नुकतीच सोडण्यात आल्याने
आता यांना दिलासा मिळाला आहे .
     मुंबई मधील १० लाख लोक उत्तराखंड राज्य मधील राहत आहेत.  त्यापैकी १ लाख लोक हे हॉटेल मध्ये काम करतात. लॉकडाउन मुळे त्यांची राहण्याची व   खाण्याचे हाल झाले होते.
  मुंबई मधील उत्तराखंड च्या नागरिकांना  मुंबईतील प्रवासी सहयोगी टीम यांनी लॉकडाउन च्या काळात या गरजू लोकांची मदत केली. या टीम ने साधारण ५००० हजार लोकांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे  किट दिले.
त्याच प्रमाणे मुंबईसाठी ट्रेन ची मागणी देखील या मंडळाने   केली होती.
 प्रवासी सहयोगी टीम मुंबई याने महाराष्ट्र सरकार व उत्तराखंड सरकार कडे यासाठी पाठपुरावे देखील केले होते. या सोबत महाराष्ट्र चे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट ही घेतली होती.
 प्रवासी सहयोगी टीम मुंबई, 
यांनी महाराष्ट्र सरकार व उत्तराखंड सरकार चे या सुविधांसाठी आभार मानले आहॆ


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0