एक दिवस बाबांसाठी
म.ए.सो. ज्ञानमंदीर शाळेत उपक्रम
तळोजा : प्रतिनिधी
कळंबोली शहरातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानमंदिर शाळेत एक दिवस बाबांसाठी या संकल्पनेतून "बाबा डे " साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाला विद्यार्थी व त्यांच्या वडिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती .
विविध शाळा वेगवेगळ्या प्रकारे दिवस साजरे करत असतात मात्र या संस्थेने बाबांसाठी एक दिवस असावा यासाठी "बाबा डे " या दिवसासचे आयोजन केले होते .
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या वडीलांसमोर
वडिलांवर आधारित असलेल्या गाण्यावर नृत्य सादर करत वडिलांची मन जिंकली .
यावेळी काही गाण्यावर भावुक झालेल्या बाबांचे डोळे देखील पाणावले होते
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व्याख्यात्या मानसी वैशंपायन , महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे महामाञ
गोविंद कुलकर्णी , नमिता जोशी , प्रियांका फडके
संजना बाईत आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी मानसी वैशंपायन यांच्या व्याख्यानांनी वडिलांना आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी काही महत्त्वाचे विचार मांडण्यात आले . मुलांच्या मनात वडीलांबद्दल भीती वगळून प्रेम निर्माण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्या अडचणी व मनातील भावना वडिलांना स्वतःहून बोलून दाखवतील यासाठी मार्गदर्शन करण्यात आले .
म.ए.सो. ज्ञानमंदीर शाळेत उपक्रम
तळोजा : प्रतिनिधी
कळंबोली शहरातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानमंदिर शाळेत एक दिवस बाबांसाठी या संकल्पनेतून "बाबा डे " साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाला विद्यार्थी व त्यांच्या वडिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती .
विविध शाळा वेगवेगळ्या प्रकारे दिवस साजरे करत असतात मात्र या संस्थेने बाबांसाठी एक दिवस असावा यासाठी "बाबा डे " या दिवसासचे आयोजन केले होते .
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या वडीलांसमोर
वडिलांवर आधारित असलेल्या गाण्यावर नृत्य सादर करत वडिलांची मन जिंकली .
यावेळी काही गाण्यावर भावुक झालेल्या बाबांचे डोळे देखील पाणावले होते
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व्याख्यात्या मानसी वैशंपायन , महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे महामाञ
गोविंद कुलकर्णी , नमिता जोशी , प्रियांका फडके
संजना बाईत आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी मानसी वैशंपायन यांच्या व्याख्यानांनी वडिलांना आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी काही महत्त्वाचे विचार मांडण्यात आले . मुलांच्या मनात वडीलांबद्दल भीती वगळून प्रेम निर्माण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्या अडचणी व मनातील भावना वडिलांना स्वतःहून बोलून दाखवतील यासाठी मार्गदर्शन करण्यात आले .